मुंबई

सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; ४ किलो सोने मुंबई विमानतळावर पकडले

मुंबई : अबुधाबी, बाहरिन, जेद्दा येथून मुंबई विमातळावर दाखल झालेल्या आठ प्रवाशांकडून ४ किलो सोने जप्त करत मुंबई विमानतळावरील सीमा...

Read more

केंद्र सरकारचे नवीन नियम जारी; पाळलेल्या विदेशी प्राण्यांची नोंदणी आता बंधनकारक

मुंबई : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने विदेशी पाळीव वन्यजीवांचा ताबा आणि त्यांच्या प्रजननासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत....

Read more

पोलिसांच्या वाहनातून पळालेल्या दोन आरोपींना सुरतमध्ये अटक

मुंबई : भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपी...

Read more

होळी विशेष मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या

मुंबई : मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत...

Read more

सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयच्या विभागाने केला पर्दाफाश, १६ किलो सोने केले जप्त

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करून चोर बाजारात त्याची विक्री होत असल्याची माहिती...

Read more

१.६० कोटीचे ३ किलो सोने मुंबई विमानतळावर जप्त

मुंबई : गेल्या तीन दिवसांत विविध १० प्रकरणांत मिळून मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचे...

Read more

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बालकांवर संस्कार करून देशाचे भविष्य घडविण्याचे काम शाळांमधून होत असते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहणार नाही यासाठी प्रधानमंत्री...

Read more

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले...

Read more

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विकास कामांसाठी पुढील ४ महिन्यांत लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी प्रधानमंत्री नरेंद्र...

Read more

अमृत भारत योजनेतून ५५४ कोटींचा निधी, मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारीला देशातील ५५० रेल्वे स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकासाचं शुभारंभ करणार आहेत....

Read more
Page 63 of 71 1 62 63 64 71

BreakingNews

Our Social Handles