ताज्या बातम्या

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

ठाणे : १४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग आला असून, मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने...

Read more

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून शहरात नवीन सागरी मार्ग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईतील...

Read more

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

ठाणे : गुजरातमधून खासगी प्रवासी बसद्वारे महाराष्ट्रात आणला जात असलेला अंदाजे २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा महाराष्ट्र अन्न...

Read more

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका ने गणेशोत्सवानंतर विसर्जित होणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी अभिनव उपक्रम राबवला...

Read more

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

मुंबई : मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, प्रयोगशील दृष्टी आणि जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यगुरू...

Read more

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील वृक्षलागवड मोहीम अधिक प्रभावी, शाश्वत आणि परिणामकारक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी-सार्वजनिक भागीदारी, ग्रामपंचायतींचे नियोजन आणि विविध...

Read more

बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता वाढल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांनी आरोग्याची विशेष...

Read more

“आई, दुपारी फोन करतो…” म्हणत घराबाहेर पडलेला विश्वास कायमचाच निघून गेला; पाबे घाटातील अपघाताने हळहळ

मुंबई : "आई, मी रविवारी दुपारी फोन करतो. घरी जेवायला येणार की नाही ते सांगतो," असे सांगून घराबाहेर पडलेल्या २५...

Read more

ठाणे ग्रामीणमध्ये पोलिओ मोहिमेला उदंड प्रतिसाद; १.१७ लाखांहून अधिक चिमुरड्यांना डोस!

ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला...

Read more

पावसाळ्यात कोणते ५ पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते?

वृत्तसंस्था : पावसाळ्यात हवेतील आर्द्रता (Humidity) वाढल्यामुळे जंतूंची आणि बॅक्टेरियाची वाढ खूप वेगाने होते. या ऋतूत आपली पचनशक्ती देखील मंदावलेली...

Read more
Page 1 of 166 1 2 166

BreakingNews

Our Social Handles