मुंबई

प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणी टंचाईवर मात करावी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : राज्यात तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही भागात पाण्याची टंचाई जाणवणार नाही असे नियोजन करावे,...

Read more

मुंबई महापालिकेचा ५९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. प्रशासक इक्बाल...

Read more

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

मुंबई : पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण...

Read more

ताशी १६० किमीच्या वेगाने पश्चिम रेल्वेवर वंदे भारत धावणार

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पश्चिम रेल्वेवरील मिशन रफ्तार प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार असून मिशन रफ्तारअंतर्गत मुंबई –...

Read more

‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले’, प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असतानाच राज ठाकरेंचं भाष्य

मुंबई : संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अखेर पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या...

Read more

कुशल मनुष्यबळासाठी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करावे असे...

Read more

‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई : महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्यासाठी येथील कला संस्कृती, मुंबईच्या समृद्ध वारश्याची माहिती सांगणाऱ्या महोत्सवाचे देशात...

Read more

डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार

मुंबई : मुंबईतील आघाडीचे नेत्रचिकित्सक डॉ. सायरस के. मेहता यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि लोकसभा खासदार श्रीमती पूनम महाजन...

Read more

शिवसेनेतील दिग्गज नेते ज्या माणसामुळे बाहेर गेले, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला..!

मुंबई : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंमधलं वैर जगजाहीर आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून साधारण दोन दशकं होऊन गेली...

Read more

जगाला हेवा वाटेल असा विकसित महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे. जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडवणार...

Read more
Page 71 of 77 1 70 71 72 77

BreakingNews

Our Social Handles