टिम लोकरक्षणाय

टिम लोकरक्षणाय

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

ठाणे : १४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग आला असून, मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने...

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून शहरात नवीन सागरी मार्ग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईतील...

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

ठाणे : गुजरातमधून खासगी प्रवासी बसद्वारे महाराष्ट्रात आणला जात असलेला अंदाजे २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा महाराष्ट्र अन्न...

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका ने गणेशोत्सवानंतर विसर्जित होणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी अभिनव उपक्रम राबवला...

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

मुंबई : मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, प्रयोगशील दृष्टी आणि जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यगुरू...

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील वृक्षलागवड मोहीम अधिक प्रभावी, शाश्वत आणि परिणामकारक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी-सार्वजनिक भागीदारी, ग्रामपंचायतींचे नियोजन आणि विविध...

बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता वाढल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांनी आरोग्याची विशेष...

“आई, दुपारी फोन करतो…” म्हणत घराबाहेर पडलेला विश्वास कायमचाच निघून गेला; पाबे घाटातील अपघाताने हळहळ

“आई, दुपारी फोन करतो…” म्हणत घराबाहेर पडलेला विश्वास कायमचाच निघून गेला; पाबे घाटातील अपघाताने हळहळ

मुंबई : "आई, मी रविवारी दुपारी फोन करतो. घरी जेवायला येणार की नाही ते सांगतो," असे सांगून घराबाहेर पडलेल्या २५...

ठाणे ग्रामीणमध्ये पोलिओ मोहिमेला उदंड प्रतिसाद; १.१७ लाखांहून अधिक चिमुरड्यांना डोस!

ठाणे ग्रामीणमध्ये पोलिओ मोहिमेला उदंड प्रतिसाद; १.१७ लाखांहून अधिक चिमुरड्यांना डोस!

ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला...

पावसाळ्यात कोणते ५ पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते?

पावसाळ्यात कोणते ५ पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते?

वृत्तसंस्था : पावसाळ्यात हवेतील आर्द्रता (Humidity) वाढल्यामुळे जंतूंची आणि बॅक्टेरियाची वाढ खूप वेगाने होते. या ऋतूत आपली पचनशक्ती देखील मंदावलेली...

Page 1 of 199 1 2 199

BreakingNews

Our Social Handles