ताज्या बातम्या

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुढील एक महिना संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मोहीम कालावधीत ग्रामीण भागात असलेल्या कचऱ्याची...

Read more

सहा लाखांची दररोज फुकट्या प्रवाशांकडून वसुली

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात २२ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाईचा...

Read more

१५० कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज छापेमारीत पकडले; पुण्यात पुन्हा मोठी कारवाई

पुणे : पुणे शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आलेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली...

Read more

६० लाख ७१ हजार रुपयांची साखर खरेदी व्यवहारात फसवणूक

नवी मुंबई : साखर खरेदी प्रकरणी कोलकाता येथील व्यापाऱ्याची नवी मुंबईतील तिघांनी तब्बल ६० लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक...

Read more

११ लाखांची तरुणाची परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

नवी मुंबई : परदेशातील कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने वाशीत राहणाऱ्या एकास वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगून...

Read more

मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय

पुणे : आतापर्यंत शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे निश्चित केली जात होती. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच...

Read more

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले...

Read more

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विकास कामांसाठी पुढील ४ महिन्यांत लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी प्रधानमंत्री नरेंद्र...

Read more

४ वर्ष देशमुख टोळीचा फरार आरोपी अखेर जेरबंद

नवी मुंबई : कुख्यात संघटीत गुन्हेगार विक्रांत देशमुख यांच्या टोळीतील साथीदारास नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. गेल्या चार...

Read more

अमृत भारत योजनेतून ५५४ कोटींचा निधी, मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारीला देशातील ५५० रेल्वे स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकासाचं शुभारंभ करणार आहेत....

Read more
Page 148 of 168 1 147 148 149 168

BreakingNews

Our Social Handles