पालघर

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

पालघर : ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय, करिअरच्या संधी आणि शिक्षणाविषयी प्रेरणा मिळावी या उद्देशाने पालघर जिल्हा परिषदेकडून...

Read more

विद्यार्थ्यांच्या ‘ताटली आंदोलना’चा विजय; राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुन्हा सुरू!

पालघर : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा मध्यान्ह पोषण आहार प्रशासकीय दिरंगाईमुळे काही काळ ठप्प झाल्यानंतर अखेर त्यावरील मार्ग मोकळा...

Read more

उत्तन-विरार सागरी सेतू थेट दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणार!

पालघर : मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू (यूव्हीएसएल) प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा...

Read more

अंगणवाडीतील पोषण आहाराचा ‘मेन्यू’ बदलला; बालकांना आता पुलाव आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

पालघर : राज्यातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच लहान मुलांना अधिक सकस, पौष्टिक आणि चवदार आहार मिळावा यासाठी महिला व...

Read more

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच त्यांच्या गुणवंत...

Read more

पालघरला अतिमुसळधार पावसाचा तडाखा; पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित, रेल्वे-रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम

पालघर : गेल्या २४ तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या...

Read more

पालघर जिल्ह्यात आधुनिक आधार सेवा केंद्र सुरू; सर्व सुविधा एकाच छताखाली!

पालघर : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने पालघर येथे अत्याधुनिक आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva Kendra...

Read more

एफआयआर कॉपी न दिल्याने वाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा दणका; २५ हजारांचा दंड!

पालघर : प्रत्येक आरोपीला त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची प्रत देणे हे पोलिसांचे कायदेशीर कर्तव्य असतानाही ती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी...

Read more

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

मुंबई : महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी आणि सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. पालघर जिल्ह्यातील नांदगाव...

Read more

वसईत २२ मेपासून आंबा महोत्सव; विविध जातींच्या आंब्यांची मेजवानी

वसई : वसईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, विविध जातींच्या आंब्यांसह ग्रामीण भागातील पारंपरिक आणि कृषी उत्पादनांची...

Read more
Page 1 of 3 1 2 3

BreakingNews

Our Social Handles