टिम लोकरक्षणाय

टिम लोकरक्षणाय

‘’उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा ‘शक्ती’ कायदा आणू शकले नाहीत’’- नितेश राणे

‘’उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा ‘शक्ती’ कायदा आणू शकले नाहीत’’- नितेश राणे

कणकवली : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मुळे महायुती सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे...

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

रत्नागिरी प्रतिनिधी : दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक...

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारला आली जाग, १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारला आली जाग, १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने...

छत्तीसगडमध्ये चकमकीत ३५ हून अधिक नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

छत्तीसगडमध्ये चकमकीत ३५ हून अधिक नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

छत्तीसगड :  दंतेवाडातील बारसूर येथील थुलथुली गाव आणि नारायणपूरमधील ओरछा येथील नेंदूर गावाच्या जंगलात ही चकमक झाली. ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांची...

मुंबईने रचला इतिहास ! तब्बल २७  वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ईराणी कप जिंकला !

मुंबईने रचला इतिहास ! तब्बल २७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ईराणी कप जिंकला !

मुंबई प्रतिनिधी : अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट संघाने एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबईने तब्बल 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर...

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची सायबर गुन्हेगारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ‘एआय’चा वापर

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची सायबर गुन्हेगारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ‘एआय’चा वापर

पुणे : सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांना लुबाडण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरत आहेत. या गुन्हेगारांचा...

रत्नागिरीतील रिळ- उंडी औद्योगिक वसाहतीला ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरीतील रिळ- उंडी औद्योगिक वसाहतीला ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरी : रिळ -उंडी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी)ची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असली तरी रत्नागिरीतील मी-या एमआयडीसी पाठोपाठ आता रिळ...

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

मुंबई : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय...

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राज ठाकरेंच्या प्रयत्नाचं केल कौतुक !

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राज ठाकरेंच्या प्रयत्नाचं केल कौतुक !

मराठी अभिजात भाषा : केंद्रातील एनडीए सरकारने मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून...

मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले…

मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले…

सांगली : केंद्रातील एनडीए सरकारने मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी अभिजात...

Page 109 of 185 1 108 109 110 185

BreakingNews

Our Social Handles