क्रीडा

मुंबईने रचला इतिहास ! तब्बल २७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ईराणी कप जिंकला !

मुंबई प्रतिनिधी : अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट संघाने एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबईने तब्बल 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर...

Read more

रणजी ट्रॉफीसाठी ‘महाराष्ट्र संघ’चा पुणेकर ऋतुराज गायकवाड असणार कॅप्टन

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 6 ते...

Read more

मनू भाकरने ती वापरत असलेल्या पिस्तुलाबाबत स्वतःच केला खुलासा

मनु भाकर : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदक मिळवणारी भारताची स्टार शूटर मनु भाकरने दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा...

Read more

45 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची केली कामगिरी

SPORTS : चेस ऑलिम्पियाड 2024 मध्ये सहभागी झालेल्या पुरुष आणि महिलांच्या भारतीय संघाने स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. 45 व्या...

Read more

लिमा येथे होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ रवाना

नवी दिल्ली प्रतिनिधी :  लिमा येथे २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ सोमवारी रवाना झाला. ही स्पर्धा रायफल,...

Read more

दुलीप ट्रॉफीतून श्रेयस अय्यरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची मोठी संधी गमावली

क्रिकेट : दुलीप ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या फेरीला सुरुवात झाली आहे. अनंतपूर येथे भारत ब आणि भारत ड संघांमध्ये सामना...

Read more

हरमनप्रीत कौरने ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामन्यातील पराभवाचं खापर फोडलं फलंदाजांवर

INDW vs AUSW T20 Series | तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे....

Read more

हॉकीत हिंदुस्थानचे ‘सोनेरी’ यश, पुरुष संघाला हॉकीचे जेतेपद

SPORTS | हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या यशाचा तिरंगा फडकावला. त्यांनी जपानचा 5-1 ने धुव्वा उडवत नऊ...

Read more

सुवर्णपदकावर ९ वर्षांनी कोरले नाव; भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास

वृत्तसंस्था : १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. टीम इंडियाने अंतिम फेरीत गतवेळच्या आशिया चॅम्पियन जपानचा...

Read more

एम.एस. धोनीने विश्वचषक जिंकून देणारा षटकार मारला होता, MCA करणार आता त्या बाकड्यांचा लिलाव

वृत्तसंस्था : भारत यंदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याआधी, भारताने शेवटच्या वेळी विश्वचषकाचे आयोजन २०११ मध्ये केले होते, जेव्हा टीम...

Read more
Page 2 of 3 1 2 3

BreakingNews

Our Social Handles