महाराष्ट्र

मुंबई सेंट्रल पुलाला आता राजमाता अहिल्यादेवींचे नाव! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने  गती आणि...

Read more

वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण! मिरा-भाईंदर थेट विरारशी जोडले जाणार; मेट्रो १३ मार्गिकेच्या कामाला होणार सुरुवात

मुंबई : मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. जर...

Read more

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे.  जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध...

Read more

यंदा ५वी आणि ८वी या इयत्तांसह चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा

पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे यंदा पाचवी आणि आठवी या इयत्तांसह चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र,...

Read more

केईएम रुग्णालयात आता सरकारी दरात आयव्हीएफ उपचार सुरू

मुंबई : देशामध्ये लाखो जोडपी वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहेत. मात्र महागड्या आयव्हीएफ उपचार पद्धतीमुळे अनेक जोडप्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते....

Read more

लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस

मुंबई : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला...

Read more

कॉपीमुक्त अभियानासह १६ लाख विद्यार्थ्यांची दहावीची बोर्ड परीक्षा उद्यावर! ‘हे’ नियम पाळा, नाहीतर होईल नुकसान

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता १०वीची मुख्य लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६...

Read more

अखेर दादरने घेतला मोकळा श्वास! रेल्वे स्थानक परिसर आता फेरीवालामुक्त

मुंबई : महानगरपालिकेच्या फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुंबईत सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दादरमधील रस्ते स्वच्छ, नीटनेटक्या स्वरूपात...

Read more

आता एसटीच्या सुरक्षेला मिळणार डिजिटल कवच! प्रवाशांना‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून अभेद्य संरक्षण

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार...

Read more

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी किमान २० पट (विद्यार्थी संख्या) अनिवार्य...

Read more
Page 18 of 48 1 17 18 19 48

BreakingNews

Our Social Handles