ताज्या बातम्या

महागाईची झळ आता हेअरस्टाईललाही; राज्यात सलून सेवा २० टक्क्यांनी वाढली!

मुंबई : देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असतानाच आता सलून सेवांच्या दरवाढीचा आणखी एक फटका बसणार...

Read more

जिल्हा परिषदेत सीईओ रणजित यादव यांची आकस्मिक तपासणी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश

ठाणे : जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यालयीन शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी...

Read more

देशातील ATM सेवांवर रोख टंचाईचे सावट; ग्राहकांसमोर अडचणी वाढण्याची शक्यता!

नवी दिल्ली : देशभरातील एटीएम सेवांबाबत एक चिंताजनक चित्र समोर आले असून अनेक एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती...

Read more

दिल्ली-NCR मध्ये जुन्या ट्रक-बसेसना रामराम! ५,०४१ कोटींच्या योजनेला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ५,०४१ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. या...

Read more

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी ६ जूनपासून; विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्ती आणि पसंतीक्रम भरण्याची संधी

मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक...

Read more

मुंबई-ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याला लवकरच हिरवा कंदील

मुंबई/ठाणे : मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो प्रवासी ज्या मेट्रो 4 आणि मेट्रो 4A प्रकल्पांची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्याबाबत...

Read more

ई-बस चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक! – बेस्टचा मोठा निर्णय

मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील विद्युत बसांच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-बस चालकांसाठी...

Read more

नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना विलंब; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी बालभारतीची धावपळ

पुणे : राज्य मंडळाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येणाऱ्या...

Read more

ठाणे जिल्हा प्रशासनाची संवेदनशील धाव! टंचाईग्रस्त १२७ पाड्यांना ४० टँकर्सद्वारे पाण्याचा दिलासा

ठाणे : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत....

Read more

६२ लाख ‘लाडक्या बहिणींची’ ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार – मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या सुमारे ८१ लाख महिलांपैकी तब्बल ६२ लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण...

Read more
Page 29 of 185 1 28 29 30 185

BreakingNews

Our Social Handles