ताज्या बातम्या

कॉपीमुक्त अभियानासह १६ लाख विद्यार्थ्यांची दहावीची बोर्ड परीक्षा उद्यावर! ‘हे’ नियम पाळा, नाहीतर होईल नुकसान

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता १०वीची मुख्य लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६...

Read more

अखेर दादरने घेतला मोकळा श्वास! रेल्वे स्थानक परिसर आता फेरीवालामुक्त

मुंबई : महानगरपालिकेच्या फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुंबईत सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दादरमधील रस्ते स्वच्छ, नीटनेटक्या स्वरूपात...

Read more

रायगड प्रेमींनो लक्ष द्या! ६ दिवस रोप-वे सेवा खंडीत; पायथ्यापासूनच करावी लागणार चढाई

पुणे : शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या किल्ले रायगडावरील रोप-वे सेवेबाबत प्रशासनाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या २३ फेब्रुवारी ते...

Read more

शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी ‘लालपरी’ सज्ज! कोकणाच्या दिशेला १९८ जादा फेऱ्या

मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीद वाक्यानुसार महानगर आणि खेडेगावांना ‘लालपरी’ची सेवा जोडलेली आहे. होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान,...

Read more

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

मुंबई : बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प...

Read more

आता एसटीच्या सुरक्षेला मिळणार डिजिटल कवच! प्रवाशांना‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून अभेद्य संरक्षण

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार...

Read more

ठाण्यात ‘शिवशंभू गाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त...

Read more

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

ठाणे : मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. मुलुंड भागातील एलबीएस मेट्रोचा स्लॅब वाहनांवर कोसळला. या घटनेत दोघांचा...

Read more

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी किमान २० पट (विद्यार्थी संख्या) अनिवार्य...

Read more

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

ठाणे : सायबर ठगांकडून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचे आपण ऐकले असाल. कोणाची डिजीटल अटक करुन फसवणूक केली जाते, तर कोणाला...

Read more
Page 20 of 152 1 19 20 21 152

BreakingNews

Our Social Handles