उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी
मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने तीन सविस्तर मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर...
Read more









