मुंबई

पतीशी झालेल्या भांडणातून आईने नवजात बाळाला रेल्वे स्थानकावर दिले टाकून

मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील गेट क्रमांक ३ येथे १० महिन्यांचे बाळ आढळून आल्याने खळबळ माजली. यानंतर रेल्वे...

Read more

आता राज्यातील एसटी वाहक आणि चालकांना आरामदायी वातानुकूलित विश्रांतीगृहाची सोय

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकूलित चालक - वाहक विश्रांती गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच...

Read more

आता दिवाळीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री बसणार नाही; एसटीची दिवाळीत भाडेवाढ नाही

मुंबई प्रतिनिधी : दिवाळीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री बसणार होती, मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटी प्रवाशांची दिवाळी गोड...

Read more

शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई प्रतिनिधी : शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा...

Read more

रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातून अमित शाह उपस्थित राहणार

मुंबई : जगविख्यात उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी वरळीतील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार...

Read more

‘..असा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दु:खाची बाब !’ – राज ठाकरे

मुंबई : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा 'भारतरत्न' रतन टाटा यांच्या निधनामुळं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रातील...

Read more

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

रत्नागिरी प्रतिनिधी : दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक...

Read more

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारला आली जाग, १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने...

Read more

मुंबईने रचला इतिहास ! तब्बल २७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ईराणी कप जिंकला !

मुंबई प्रतिनिधी : अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट संघाने एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबईने तब्बल 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर...

Read more

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

मुंबई : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय...

Read more
Page 42 of 69 1 41 42 43 69

BreakingNews

Our Social Handles