महाराष्ट्र

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची सायबर गुन्हेगारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ‘एआय’चा वापर

पुणे : सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांना लुबाडण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरत आहेत. या गुन्हेगारांचा...

Read more

रत्नागिरीतील रिळ- उंडी औद्योगिक वसाहतीला ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरी : रिळ -उंडी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी)ची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असली तरी रत्नागिरीतील मी-या एमआयडीसी पाठोपाठ आता रिळ...

Read more

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

मुंबई : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय...

Read more

मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले…

सांगली : केंद्रातील एनडीए सरकारने मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी अभिजात...

Read more

वालावलकर रुग्णालयात २० दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान !

रत्नागिरी  : घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले...

Read more

‘विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी केलेली जनजागृती परिणामकारक ठरते’ -ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे

ठाणे : स्वच्छतेचा संदेश हा विद्यार्थ्यांमार्फत अतिशय लवकर पोहोचतो आणि त्यांनी केलेली जनजागृती ही परिणामकारक ठरते. त्यामुळे, स्वच्छता ही सेवा...

Read more

‘विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी केलेली जनजागृती परिणामकारक ठरते’ -ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे

ठाणे : स्वच्छतेचा संदेश हा विद्यार्थ्यांमार्फत अतिशय लवकर पोहोचतो आणि त्यांनी केलेली जनजागृती ही परिणामकारक ठरते. त्यामुळे, स्वच्छता ही सेवा...

Read more

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ४३१ ग्रामपंचायतींमध्ये साजरा केला स्वच्छ भारत दिवस

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात...

Read more

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे...

Read more

‘कच-याचे योग्य वर्गीकरण होणे गरजेचे’ कचरा व्यवस्थापन चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत चर्चासत्राचे आयोजन

ठाणे  : कचरा पुनर्वापरासाठी तीन 'R' म्हणजे 'Reduce (कमी करणे), Reuse (पुर्नवापर), Recycle (पुनर्निमिती'), या तीन पद्धतीप्रमाणे कच-याचे जर योग्य...

Read more
Page 51 of 62 1 50 51 52 62

BreakingNews

Our Social Handles