महाराष्ट्र

वाढत्या प्रदूषणामुळे बीएमसी आयुक्तांच्या पगारावर टांगती तलवार! – उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : वाढत्या वायू प्रदूषणामुळे आता केवळ सर्वसामान्यांचे आरोग्यच धोक्यात आले नाही, तर त्याचा थेट फटका जबाबदार अधिकाऱ्यांच्या खिशालाही बसण्याची...

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या पिकअप टेम्पोला भीषण आग

पेण : मुंबई गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागली आहे. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवण्यात आली...

Read more

निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार! ECINET एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ‘ईसीआयनेट (ECINET)’ या...

Read more

मिरा-भाईंदरमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नऊ ठिकाणी कृत्रिम तलाव

भाईंदर : माघ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त स्थापन झालेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरात नऊ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. त्यामुळे...

Read more

एका विद्यार्थ्याच्या वैयक्तिक चुकीसाठी संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करणे ही मनमानीच!

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेदरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावर केवळ एका विद्यार्थ्याकडून एकच कॉपीचा प्रकार आढळून आला असतानाही संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा...

Read more

कागदं तयार ठेवा! लाडकी बहिण e-KYC ची जबाबदारी आता अंगनवाडी सेविकांवर

मुंबई : महायुती सरकारी महत्त्वाकांक्षी असलेल्या लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी मिळणार, याकडे सगळ्या लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. पण,...

Read more

कॉपी मुक्त परीक्षा! सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार – राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

मुंबई : दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा कार्यक्रम जाहीर झाला असून कॉपी मुक्त परीक्षा अभियान अधिक जोरकस पणे राबवण्यात येणार...

Read more

मंत्रालयाशेजारील परिसरात इमारतींच्या उंचीवर मर्यादा!

मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या खिडकीतून दिसणारा दक्षिण मुंबईचा प्रशस्त नजारा पाहताना कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून मंत्रालयाशेजारी बांधण्यात...

Read more

नोकऱ्यांचे संकट संपणार! १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार – CM फडणवीस

दावोस : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे...

Read more

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ ला १५०...

Read more
Page 21 of 48 1 20 21 22 48

BreakingNews

Our Social Handles