रत्नागिरी

रत्नागिरीतील रिळ- उंडी औद्योगिक वसाहतीला ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरी : रिळ -उंडी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी)ची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असली तरी रत्नागिरीतील मी-या एमआयडीसी पाठोपाठ आता रिळ...

Read more

वालावलकर रुग्णालयात २० दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान !

रत्नागिरी  : घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले...

Read more

रत्नागिरीतील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात असलेल्या कोळंबे येथील कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संस्थेचा अध्यक्ष...

Read more

दापोली, गुहागर आणि राजापुर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित

 रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. या जिल्ह्यातील तीन...

Read more

गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विपुल कदम उमेदवार असण्याची शक्यता

रत्नागिरी : सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार...

Read more

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती आधिकार दिन साजरा !

रत्नागिरी प्रतिनिधी : माहिती अधिकाराच्या प्राप्त झालेल्या अर्जावर सकारात्मक पाहण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर गांर्भीर्याने कार्यवाही करुन, आलेला अर्ज वेळेत निर्गत...

Read more

राजकोट किल्ल्यावरील छ.शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : मालवण सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला. यानंतर मोठा...

Read more

कोकणात माकडांचा उपद्रव वाढल्याने वन विभागाने माकडे पकडण्याची मोहीम घेतली हाती

रत्नागिरी प्रतिनिधी : कोकणात माकडांनी मोठा उच्छाद मांडला आहे. या माकडांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे शेतक-यांने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आंबा, काजू...

Read more

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी ‘स्वच्छता ही सेवा 2024’ अंतर्गत स्वच्छता मोहीम

रत्नागिरी प्रतिनिधी : स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महसूल विभाग,...

Read more

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीमधील एक बोगदा २० सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी राहणार बंद !

रत्नागिरी प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून वाहतूक...

Read more
Page 2 of 3 1 2 3

BreakingNews

Our Social Handles