मुंबई

भारतीयांसाठी ‘या’ गोष्टींवरील TAX रद्द, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

मुंबई : ५६व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील समितीने मुलभूत कर रचनेनमध्ये मोठे बदल केले आहेत. आता...

Read more

“मला शिव्या दिल्या तरीही..”, मराठ्यांना आरक्षणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : मराठा आरक्षणाच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आंतरवाली सराटीकडे रवाना झाले...

Read more

महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन, नैसर्गिक तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याप्रकरणी भाईंदरच्या गावकऱ्यांवर गुन्हा दाखल

भाईंदर : भाईंदरच्या राई येथील गावकऱ्यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून नैसर्गिक तलावात दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा...

Read more

CSMTकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद; मुंबई पोलिसांचा निर्णय

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन...

Read more

मराठा आंदोलनाचा मुंबईतील कामगारांना आर्थिक फटका; फॅशन स्ट्रीट सलग तीन दिवस बंद

मुंबई : मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे फॅशन स्ट्रीट आहे. स्वस्त दरात कपडे व इतर सामग्री मिळत असल्याने, फॅशन...

Read more

गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास भाईंदरमधील गावकऱ्यांचा विरोध

भाईंदर : सहा फुटाखालील मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याच्या सूचना मिरा-भाईंदर महापालिकेने दिल्या आहेत. मात्र या निर्णयाला भाईंदरमधील मूळ गावकऱ्यांनी विरोध...

Read more

आझाद मैदानात मराठा-ओबीसी बेमुदत आंदोलन, मराठा आंदोलकांची मोठी गर्दी

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन जाहीर...

Read more

प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिकेने दुकानदाराचा फ्रिज केला जप्त!

मिरारोड : प्लास्टिक पिशवी बाळगल्याप्रकरणी दंड भरू न शकलेल्या एका औषध दुकानदाराचा फ्रीज महापालिकेच्या सफाई पथकाने उचलून नेल्याची घटना मिरा...

Read more

पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांचे नुकसान, मंडपाच्या ठिकाणी चिखल

मुंबई : मुंबईत मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा झाल्यांनतर आता त्याठिकाणी चिखल...

Read more

माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रश्न

मुंबई : आपल्या घरात उंदीर आला तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदरी घरात ठेवतो का? असे...

Read more
Page 40 of 77 1 39 40 41 77

BreakingNews

Our Social Handles