महाराष्ट्र

मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!

मुंबई : उन्हाळ्याच्या अखेरीस मुंबईकरांसमोर गंभीर पाणीसंकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने...

Read more

महागाईची झळ आता हेअरस्टाईललाही; राज्यात सलून सेवा २० टक्क्यांनी वाढली!

मुंबई : देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असतानाच आता सलून सेवांच्या दरवाढीचा आणखी एक फटका बसणार...

Read more

जिल्हा परिषदेत सीईओ रणजित यादव यांची आकस्मिक तपासणी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश

ठाणे : जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यालयीन शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी...

Read more

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी ६ जूनपासून; विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्ती आणि पसंतीक्रम भरण्याची संधी

मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक...

Read more

मुंबई-ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याला लवकरच हिरवा कंदील

मुंबई/ठाणे : मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो प्रवासी ज्या मेट्रो 4 आणि मेट्रो 4A प्रकल्पांची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्याबाबत...

Read more

ई-बस चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक! – बेस्टचा मोठा निर्णय

मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील विद्युत बसांच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-बस चालकांसाठी...

Read more

ठाणे जिल्हा प्रशासनाची संवेदनशील धाव! टंचाईग्रस्त १२७ पाड्यांना ४० टँकर्सद्वारे पाण्याचा दिलासा

ठाणे : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत....

Read more

६२ लाख ‘लाडक्या बहिणींची’ ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार – मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या सुमारे ८१ लाख महिलांपैकी तब्बल ६२ लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण...

Read more

नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर

मुंबई : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत...

Read more

‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेतून ८५० हून अधिक बालकांना नवे जीवन; सुनील गावस्कर भावूक

मुंबई : जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या वंचित बालकांना नवे आयुष्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेअंतर्गत ८५० हून...

Read more
Page 8 of 48 1 7 8 9 48

BreakingNews

Our Social Handles