महाराष्ट्र

केईएम रुग्णालयात आता सरकारी दरात आयव्हीएफ उपचार सुरू

मुंबई : देशामध्ये लाखो जोडपी वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहेत. मात्र महागड्या आयव्हीएफ उपचार पद्धतीमुळे अनेक जोडप्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते....

Read more

लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस

मुंबई : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला...

Read more

कॉपीमुक्त अभियानासह १६ लाख विद्यार्थ्यांची दहावीची बोर्ड परीक्षा उद्यावर! ‘हे’ नियम पाळा, नाहीतर होईल नुकसान

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता १०वीची मुख्य लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६...

Read more

अखेर दादरने घेतला मोकळा श्वास! रेल्वे स्थानक परिसर आता फेरीवालामुक्त

मुंबई : महानगरपालिकेच्या फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुंबईत सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दादरमधील रस्ते स्वच्छ, नीटनेटक्या स्वरूपात...

Read more

आता एसटीच्या सुरक्षेला मिळणार डिजिटल कवच! प्रवाशांना‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून अभेद्य संरक्षण

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार...

Read more

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी किमान २० पट (विद्यार्थी संख्या) अनिवार्य...

Read more

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

विरार : वसई विरार महापालिकेने बाजार कर उत्त्पन्न वाढीवर भर दिला आहे. कर वाढीसाठी २०२६-२८ या तीन वर्षांसाठी नव्याने ठेकेदार...

Read more

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

मुंबई : राज्यातील विविध आश्रम शाळेतील तब्बल १०० विद्यार्थी लवकच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या सफरीवर जाणार आहेत. विज्ञान प्रेरणा अभियानात...

Read more

मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करणार – एकनाथ शिंदे

मुंबई : येत्या काळात मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असून त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आल्याची...

Read more

६ वर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

मुंबई : वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या याच वर्षी एप्रिलमध्ये बदल्या करण्यात येणार आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणतीही मुदतवाढ...

Read more
Page 9 of 39 1 8 9 10 39

BreakingNews

Our Social Handles