महाराष्ट्र

विधानसभेपुर्वी महायुती सरकारने घेतले तब्बल ३८ निर्णय

मुंंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी काही दिवसांवर आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने विविध निर्णयांचा धडका सुरू...

Read more

शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

मुंबई  : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री...

Read more

“विकासासाठी महाराष्ट्रात नवा चेहरा देणार”, शरद पवारांनी दिले राजकीय संकेत

पुणे : महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. यासाठी रोहितला चिंता करण्याची गरज नाही. दोन महिन्यांनी महाराष्ट्राच चित्र बदलेल. दोन दिवसापूर्वी मी साताऱ्याला...

Read more

दसरा, दिवाळीत विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने आखली विशेष तिकीट तपासणी मोहीम

मुंबई : सध्या विनातिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय...

Read more

‘पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..’; विद्यार्थ्यांचे गणवेश पाहून विरोधक संतापले

मुंबई :  राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या दर्जावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारी शाळांमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून...

Read more

भ्रष्टाचाराचे आणि फौजदारी स्वरुपाचे आरोप असलेल्या ९६ पालिका अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेने पुन्हा घेतले सेवेत

मुंबई : भ्रष्टाचाराचे आणि फौजदारी स्वरुपाचे आरोप असलेल्या ९६ पालिका अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा सेवेत घेतले आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही...

Read more

गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विपुल कदम उमेदवार असण्याची शक्यता

रत्नागिरी : सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार...

Read more

आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार

अलिबाग : दोन वर्षापूर्वी लागेल्या आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणायासाठी...

Read more

धनगर समाजाला एसटी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका- नरहरी झिरवळ

धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितलं आहे. त्याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी विरोध केला...

Read more

रणजी ट्रॉफीसाठी ‘महाराष्ट्र संघ’चा पुणेकर ऋतुराज गायकवाड असणार कॅप्टन

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 6 ते...

Read more
Page 53 of 62 1 52 53 54 62

BreakingNews

Our Social Handles