Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

बनावट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पत्रक काढून ते अंमलबजवाणीसाठी ठाणे पोलिसांना पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 3, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पत्रक काढून ते अंमलबजवाणीसाठी ठाणे पोलिसांना पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार संजय भोसले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने एक पत्रक ठाणे पोलिसांना प्राप्त झाले होते. या पत्रकामध्ये किल्ल्याजवळ प्रार्थना करण्यास मज्जाव करून त्याची अंमलबाजवणी करावी असे म्हटले होते. पत्रकावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी होती. अशा स्वरूपाचे पत्र प्राप्त झाल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली. त्यावेळी असे कोणतेही पत्रक आम्ही काढले नसल्याचे समोर आले. पोलिसांनी पडताळणी केली असता, हे पत्रक बनावट स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणाची माहिती तहसिलदार संजय भोसले यांना देण्यात आली. त्यांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

पाच किलो सोने अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलकडून जप्त

Next Post

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Next Post
विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.