महाराष्ट्र

‘’उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा ‘शक्ती’ कायदा आणू शकले नाहीत’’- नितेश राणे

कणकवली : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मुळे महायुती सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे...

Read more

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

रत्नागिरी प्रतिनिधी : दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक...

Read more

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारला आली जाग, १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने...

Read more

छत्तीसगडमध्ये चकमकीत ३५ हून अधिक नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

छत्तीसगड :  दंतेवाडातील बारसूर येथील थुलथुली गाव आणि नारायणपूरमधील ओरछा येथील नेंदूर गावाच्या जंगलात ही चकमक झाली. ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांची...

Read more

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची सायबर गुन्हेगारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ‘एआय’चा वापर

पुणे : सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांना लुबाडण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरत आहेत. या गुन्हेगारांचा...

Read more

रत्नागिरीतील रिळ- उंडी औद्योगिक वसाहतीला ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरी : रिळ -उंडी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी)ची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असली तरी रत्नागिरीतील मी-या एमआयडीसी पाठोपाठ आता रिळ...

Read more

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

मुंबई : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय...

Read more

मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले…

सांगली : केंद्रातील एनडीए सरकारने मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी अभिजात...

Read more

वालावलकर रुग्णालयात २० दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान !

रत्नागिरी  : घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले...

Read more

‘विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी केलेली जनजागृती परिणामकारक ठरते’ -ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे

ठाणे : स्वच्छतेचा संदेश हा विद्यार्थ्यांमार्फत अतिशय लवकर पोहोचतो आणि त्यांनी केलेली जनजागृती ही परिणामकारक ठरते. त्यामुळे, स्वच्छता ही सेवा...

Read more
Page 28 of 39 1 27 28 29 39

BreakingNews

Our Social Handles