ताज्या बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या पिकअप टेम्पोला भीषण आग

पेण : मुंबई गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागली आहे. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवण्यात आली...

Read more

निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार! ECINET एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ‘ईसीआयनेट (ECINET)’ या...

Read more

ठाणे जिल्ह्यात अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियानांतर्गत हजारो नागरिकांची तपासणी पूर्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली “अरुणोदय सिकलसेल...

Read more

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींना घरे रिकामी करण्याची वन विभागाची नोटीस

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांना वन विभागाकडून नोटीस मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान...

Read more

लाडकी बहीण योजना : eKYC व्हेरिफिकेशनचं काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन महिलांच्या...

Read more

मिरा-भाईंदरमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नऊ ठिकाणी कृत्रिम तलाव

भाईंदर : माघ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त स्थापन झालेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरात नऊ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. त्यामुळे...

Read more

“खाऊचे पैसे सैनिकांच्या कुटुंबासाठी” – चिमुकल्यांकडून राष्ट्रप्रेमाचा आदर्श

ठाणे : भिवंडी तालुक्यातील केंद्र राहनाळ अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कालवार येथील विद्यार्थ्यांनी “खाऊचे पैसे सैनिकांच्या कुटुंबासाठी” हा आगळा-वेगळा व...

Read more

‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

वृत्तसंस्था : लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम आणि हाच संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी येत...

Read more

२९ हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही! अपार आयडी निर्मितीमध्ये शिक्षण विभागाचा अडचणींचा सामना

पालघर : राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचाली दरम्यान अपार आयडी अनिवार्य केला असून पालघर जिल्ह्यातील ८६.२१ टक्के विद्यार्थ्यांकडे अपार आयडी उपलब्ध...

Read more

एका विद्यार्थ्याच्या वैयक्तिक चुकीसाठी संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करणे ही मनमानीच!

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेदरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावर केवळ एका विद्यार्थ्याकडून एकच कॉपीचा प्रकार आढळून आला असतानाही संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा...

Read more
Page 61 of 185 1 60 61 62 185

BreakingNews

Our Social Handles