Lokrakshanay
Sunday, June 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!

धरणांमध्ये केवळ ४० दिवसांचा साठा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 6, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : उन्हाळ्याच्या अखेरीस मुंबईकरांसमोर गंभीर पाणीसंकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने सध्या केवळ ४० दिवस पुरेल इतकेच पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहर आणि उपनगरांमध्ये १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र, या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होण्याऐवजी आता आणखी गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने येत्या रविवारी रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण मुंबईतील खाजगी टँकर सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टँकर सेवा बंद करण्यामागे केंद्रीय भूजल प्राधिकरणाने भूजल उपशासंदर्भात लागू केलेले नवीन नियम कारणीभूत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. या नियमांमुळे टँकर चालकांसमोर विविध कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून नियमांमध्ये सवलत देण्याची मागणी केली आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत एकही खाजगी टँकर रस्त्यावर धावणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, व्यावसायिक संकुले तसेच अनेक रुग्णालये दैनंदिन गरजांसाठी खाजगी टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे टँकर पुरवठा ठप्प झाल्यास पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार, महानगरपालिका आणि टँकर संघटनांमध्ये होणाऱ्या चर्चेकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

महागाईची झळ आता हेअरस्टाईललाही; राज्यात सलून सेवा २० टक्क्यांनी वाढली!

Next Post

‘देऊळ बंद २’च्या यशाला मुख्यमंत्र्यांची दाद; चित्रपटाच्या टीमची सदिच्छा भेट

Next Post
‘देऊळ बंद २’च्या यशाला मुख्यमंत्र्यांची दाद; चित्रपटाच्या टीमची सदिच्छा भेट

‘देऊळ बंद २’च्या यशाला मुख्यमंत्र्यांची दाद; चित्रपटाच्या टीमची सदिच्छा भेट

BreakingNews

एशियन गेम्ससाठी भारताचा दमदार संघ जाहीर; सूर्यकुमारसह १० खेळाडूंना डच्चू!

‘देऊळ बंद २’च्या यशाला मुख्यमंत्र्यांची दाद; चित्रपटाच्या टीमची सदिच्छा भेट

मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!

महागाईची झळ आता हेअरस्टाईललाही; राज्यात सलून सेवा २० टक्क्यांनी वाढली!

जिल्हा परिषदेत सीईओ रणजित यादव यांची आकस्मिक तपासणी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश

अननस खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे माहित आहेत का?

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.