महाराष्ट्र

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

मुंबई : गणेशोत्सवानंतर जमा करण्यात आलेल्या ‘पीओपी’ गणेशमूर्तींच्या पुनर्प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून पथदर्शी प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू असून, तो पूर्ण होईपर्यंत...

Read more

पावसाचा रेड-ऑरेंज अलर्ट फक्त कागदावरच? मुसळधार पावसातही रेनकोट-छत्रीसह विद्यार्थ्यांची उपस्थिती!

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने भारतीय हवामान विभागाने नारिंगी इशारा जारी केला असला, तरी सकाळच्या...

Read more

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट!

मुंबई/ ठाणे : मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नागपूरसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जोर धरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत...

Read more

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

ठाणे : १४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग आला असून, मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने...

Read more

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून शहरात नवीन सागरी मार्ग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईतील...

Read more

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

मुंबई : मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, प्रयोगशील दृष्टी आणि जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यगुरू...

Read more

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील वृक्षलागवड मोहीम अधिक प्रभावी, शाश्वत आणि परिणामकारक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी-सार्वजनिक भागीदारी, ग्रामपंचायतींचे नियोजन आणि विविध...

Read more

बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता वाढल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांनी आरोग्याची विशेष...

Read more

“आई, दुपारी फोन करतो…” म्हणत घराबाहेर पडलेला विश्वास कायमचाच निघून गेला; पाबे घाटातील अपघाताने हळहळ

मुंबई : "आई, मी रविवारी दुपारी फोन करतो. घरी जेवायला येणार की नाही ते सांगतो," असे सांगून घराबाहेर पडलेल्या २५...

Read more

ठाणे ग्रामीणमध्ये पोलिओ मोहिमेला उदंड प्रतिसाद; १.१७ लाखांहून अधिक चिमुरड्यांना डोस!

ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला...

Read more
Page 2 of 48 1 2 3 48

BreakingNews

Our Social Handles