महाराष्ट्र

भारताने विकसित केले गुगल मॅप ला टक्कर देणारे ‘Mappls’ App

वृत्तसंस्था :भारतामध्ये विकसित करण्यात आलेलं ‘Mappls’ App सध्या देशभरात चर्चेत आलं आहे. MapmyIndia कंपनीने तयार केलेल्या या स्वदेशी App मध्ये व्हॉईस...

Read more

राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

वृत्तसंस्था : शिक्षण मंत्रालयाच्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ चा राष्ट्रव्यापी...

Read more

मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेत्री ‘संध्या शांताराम’ यांचे निधन

वृत्तसंस्था : ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना संध्या शांताराम यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९४ वर्षाच्या होत्या. संध्या शांताराम यांच्या निधनाने मराठी...

Read more

EPFO कर्मचाऱ्यांना दिलासा; आता पीएफचे पैसे ATMमधून काढता येणार

वृत्तसंस्था : ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक डिजिटल सेवा सुरु होणार आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना...

Read more

सरकारचा मोठा निर्णय: मेट्रोत आता रिल्स, व्हिडिओ बनवण्यास बंदी

नवी दिल्ली : मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकजण मेट्रोत रिल्स बनवतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी हे...

Read more

UIDAIचा मोठा निर्णय, आता आधारकार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही

वृत्तसंस्था : केंद्र सरकारने आधार कार्डाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता लहान मुले आणि अल्पवयीन मुलांची नवीन नोंदणी आणि बायोमेट्रिक...

Read more

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान, १९ लाख शेतकरी बाधित

महाराष्ट्र : यंदा जुलै महिन्यापासून सातत्याने पाऊस होत आहे. तर साधारण महिनाभरापासून जोरदार पाऊस होत असल्याने अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची...

Read more

नवरात्रीत गरबा फक्त हिंदूंसाठीच; कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य

वृत्तसंस्था : नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असतानाच त्यानिमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या रास गरबा कार्यक्रमांचीसुद्धा तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र काही...

Read more

UPIच्या वापरकर्त्यांना मोठा दिलासा, एका दिवसात करू शकता इतक्या लाखांपर्यंत ट्रान्झॅक्शन

वृत्तसंस्था : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) अनेक श्रेणींमध्ये UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती, जी आजपासून लागू...

Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय; राज्यातील ७० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती होणार बंद

वृत्तसंस्था : राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या...

Read more
Page 1 of 23 1 2 23

BreakingNews

Our Social Handles