Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

नवरात्रीत गरबा फक्त हिंदूंसाठीच; कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 20, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
नवरात्रीत गरबा फक्त हिंदूंसाठीच; कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असतानाच त्यानिमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या रास गरबा कार्यक्रमांचीसुद्धा तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र काही रास गरब्याच्या कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी ठेवण्यात आलेल्या निकषांनी अनेकांचच लक्ष वेधलं आहे. कारण, दांडिया आणि गरबा हा फक्त हिंदूंसाठीच असल्याचं मत विश्व हिंदू परिषदेनं मांडलं आहे.

‘नवरात्रीत दांडिया आणि गरबा फक्त हिंदूंसाठीच आहे. त्यामुळे हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा’ असा थेट आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. आयोजकांकडे हे आवाहन करण्यात आलं असून, कार्यक्रमस्थळी येताना मंडपात प्रवेश करणारी व्यक्ती हिंदूच आहे, याची खात्री करण्यासाठी त्यांचं आधारकार्ड तपासावं शिवाय प्रत्येकाला टिळा लावावा, असंही ‘विहिंप’ कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तेव्हा दांडिया, गरब्यासाठी मुस्लिमांना प्रवेश मिळणार नसल्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. गतवर्षाप्रमाणं यंदासुद्धा हे अभियान राबवण्यात येणार असून, यंदासुद्धा आपली भूमिका अगदी स्पष्ट असावी असं परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं असून, आयोजकांनी प्रत्येकाचं आधार कार्ड तपासूनच प्रवेश द्यायला हवा असा आग्रही सूर त्यांनी आळवला. विहिंपच्या या मागणीमुळं आता उत्सवामध्येही मतमतांतरं पाहायला मिळत आहेत. विदर्भता बहुतांश नवरात्रोत्सव मंडळं असून, अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचं आयोजन केलं जातं. मात्र याचदरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही अशा कार्यक्रमांमध्ये गैरप्रकार करण्याची संधी साधतात ही बाब अधोरेय़खित करत ही कार्यक्रमस्थळं CCTV च्या निरीक्षणाअंतर्गत यावील अशीही मागणी केली जात आहे.

Previous Post

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा

Next Post

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान, १९ लाख शेतकरी बाधित

Next Post
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान, १९ लाख शेतकरी बाधित

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान, १९ लाख शेतकरी बाधित

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.